कोल्हापुर में पाणीबाणी: पाणीपुरवठ्यावर गंभीर संकट, आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कठोर सूचना
कोल्हापुर में पाणी संकट गंभीर होता जा रहा है, इसी बीच उच्चस्तरीय बैठक में आमदार राजेश क्षीरसागर ने अधिकारियों को सख्त चेतावनी दी। धरण से पानी छोड़े जाने के बाद राहत की उम्मीद जताई गई, स्थिति पर सभी की नजरें टिकी हैं।

कोल्हापुर नगर निगम कार्यालय में आयोजित संयुक्त बैठक में आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर और विधायक राजेश क्षीरसागर जलसंकट पर चर्चा करते हुए।
कोल्हापुर शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तातडीची हालचाल सुरू झाली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. पावसाळ्याच्या विलंबामुळे आणि धरणातील पाणीसाठा घटल्याने शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कोल्हापुर महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक आज आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
या वेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील पाणीस्थिती गंभीर होत असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, २०१६ नंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, त्यामुळे पूर्वी पाणी सोडण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता पाखवे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर तसेच शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, आश्पाक आजरेकर यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील पाणीटंचाईच्या या गंभीर परिस्थितीवर तातडीने निर्णय घेत प्रशासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असून, पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या अपेक्षेने नागरिकांचे लक्ष आता पुढील अंमलबजावणीकडे लागले आहे. या बैठकीत घेतलेले निर्णय शहरातील पाणी व्यवस्थापनासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NIyaj Jamadar, Kolhapur
क्राइम रिपोर्टर एवं संवाददाता
नियाज निजाम जमादार एक अनुभवी और समर्पित पत्रकार हैं, जिन्होंने पिछले 10 वर्षों से पत्रकारिता के क्षेत्र में सक्रिय रहकर विशेष रूप से अपराध, कानून-व्यवस्था और जनसरोकारों से जुड़े मुद्दों की रिपोर्टिंग में अपनी पहचान बनाई है। उनकी निष्पक्ष, तथ्यपरक और जमीनी पत्रकारिता ने उन्हें क्षेत्र में एक विश्वसनीय क्राइम रिपोर्टर के रूप में स्थापित किया है।
पत्रकारिता के अपने लंबे सफर में उन्होंने साप्ताहिक प्रगत धारा, दर्शन पुलिस टाइम, सतर्क पुलिस टाइम तथा दैनिक बंधुता जैसे प्रतिष्ठित समाचार माध्यमों के साथ कार्य किया है। इन संस्थानों में कार्य करते हुए उन्होंने अपराध जगत, पुलिस प्रशासन, सामाजिक घटनाओं और नागरिक समस्याओं से जुड़ी अनेक महत्वपूर्ण खबरों को प्रमुखता से पाठकों तक पहुंचाया।
वर्तमान में वे प्रातःकाल में संवाददाता (क्राइम बीट) के रूप में कार्यरत हैं। उनका कार्यक्षेत्र कोल्हापुर शहर है, जहां वे अपराध, पुलिस कार्रवाई, कानून-व्यवस्था, सामाजिक घटनाओं और जनहित से जुड़े विषयों पर सटीक एवं प्रभावशाली रिपोर्टिंग कर रहे हैं।
नियाज जमादार का मानना है कि पत्रकारिता केवल समाचार देने का माध्यम नहीं, बल्कि समाज और प्रशासन के बीच एक मजबूत सेतु है। सत्य, निष्पक्षता और जनहित के प्रति उनकी प्रतिबद्धता ही उनकी पत्रकारिता की सबसे बड़ी पहचान है। प्रातःकाल के साथ जुड़कर वे अपने अनुभव और पेशेवर दृष्टिकोण के माध्यम से पाठकों तक विश्वसनीय एवं प्रभावशाली समाचार पहुंचाने का कार्य कर रहे हैं।
